राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
**भारत हा खेड्यांचा देश आहेहे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईलअशी त्यांचीश्रद्धा  विचारसरणी होतीत्यांनी समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईलयाविषयी अहर्निशकाळजी वाहिलीचिंता केलीग्रामोन्नती  ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता.भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपुर कल्पना होतीत्यामुळं त्यांनी ग्रामविकासाच्या विविधसमस्यांचा मूलभूत स्वरुपाचा विचार केला  त्या कशा सोडवाव्यातयाविषयी उपाययोजनाही सुचविलीयाउपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उपकारक ठरल्याहे आज(त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्याविनंतरच्या काळातहीतीव्रतेनं जाणवतंयातून राष्ट्रसंतांच द्रष्टेपणव्यक्त झालं आहे.
**अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे त्यांच्या आयुष्यातील जसं लक्षणीय कार्य आहे,त्याचप्रमाणं ग्रामगीतेचं लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्वाचा टप्पाग्रामगीता ही जणूतुकडोजी महाराजांची वाङमयीन पूर्तीच होयस्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जीभिक्षा घेतत्यावरच आपण बालपणी जीवन कंठिलंही त्यांची श्रद्धा होतीत्यांचं मूळनाव माणिक होतं पणत्यांचं हे नाव त्यांच्या गुरूंनी अडकोजी महाराज यांनीच योजिलं होतं.
**खेडेगाव स्वयंपूर्ण कसं होईलयाविषयीची त्यांनी उपाययोजना सुचविलीती अतिशय परिणामकारकठरलीग्राम हे सुशिक्षित व्हावंसुसंस्कृत व्हावंग्रामोद्योग संपन्न व्हावंगावानेच देशाच्या गरजाभागवाव्यातग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावंप्रचारकांच्या रूपानं गावाला नेतृत्व मिळावंअशीही त्यांचीनिष्ठा होतीतिचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटलं आहेदेवभोळेपणाअंधश्रद्धा जुनाट कालबाह्य रूपी नाहीशाव्हाव्यातयाविषयी त्यांनी अविरत प्रयत्न केले.
**सर्वधर्मसमभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचारविश्वाचं एक वैशिष्ट्यच होतंत्यासाठी त्यासामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
**एकेश्वरवाद ही त्यांनी विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतूनच पुरस्कारला होताधर्मातील अनावश्यक कर्मकांडालात्यांनी फाटा दिलाआयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातूनत्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार पुरस्कार करुन आध्यात्मिक , सामाजिकराष्ट्रीय प्रबोधनकेलेस्वातंत्र्याच्या चळवळीसाठी योग्य अशी पार्श्वभूमी निर्माण व्हावीयासाठी त्यांना कारावासही भोगावालागलाअखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधूसंघटनेची स्थापना केलीगुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखास्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केलीगुरुकुंजाशी संबंधितअसलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचं हे कार्य अखंडव्रतासारखं चालवीत आहेत.
**महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलूकुटुंबव्यवस्था,समाजव्यवस्थाराष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असतेहे त्यांनी आपल्या किर्तनांद्वारे समाजालापटवून दिलंत्यामुळं स्त्रीला अज्ञानात  दास्यात ठेवणं कसं अन्यायकारक आहेहे त्यांनी अत्यंत प्रभावीपणेपटवून दिलं.
**देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचं  राष्ट्राचं संरक्षणकरु शकतीलते नीतिमान  सुसंस्कृतयुक्त कसे होतीलयाविषयीचं उपदेशपर  मार्गदर्शनपर लेखन त्यांनीकेलंव्यसनाधीनतेचा तीव्र निषेध राष्ट्रसंतांनी आपल्या लेखनातून केला.
**ऐहिक  पारलौकिक यांचा सुंदर समन्वय राष्ट्रसंतांच्या साहित्यात झाला आहेत्यांनी मराठीप्रमाणंच हिंदीभाषेतही विपुल लेखन केलंआजही त्यांचं हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहेयावरुन त्यांच्यासाहित्यात अक्षर वाङमयाची मूल्यं कशी दडली आहेतयाची सहज कल्पना येईलराष्ट्रपतिभवनात त्यांचेखंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रसंत म्हणून संबोधिलं होतं