संत गाडगेबाबा


संत गाडगेबाबा
**गाडगेबाबा यांचं जन्मगाव अमरावती जिल्ह्यातील शेंडगावते परीट समाजातले होतेहेमुद्दाम सांगावं लागतं कारण त्यांनी कधीच जातिभेद मान्य केला नाहीत्यामुळं ते अमुकसमाजातले होतेअसं कसं म्हणता येईल?त्यांचं आडनाव जानोरकर असं होतंत्यांच्यावडिलांचं नाव झिंगराजी नि आईचं सखुबाई.

**लहानपणापासूनच त्यांना डेबू किंवा डेबूजी म्हणतघरची परिस्थितीत्यामुळं मामाचीगुरं सांभाळणं नि शेतीची कामं करण्यातच त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ गेलाअशाबिकट परिस्थितीत शिक्षण तरी कसं घेता येणार ? मात्रकष्टाळू प्रवृत्तीमुळं ते शेतीचीकामंही अत्यंत चांगल्याप्रकारे करू लागलेशेतकरीकामकरी यांना किती कष्ट नि परिश्रमकरावे लागतात नि किती हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतंयाचीही कल्पना त्यांना येतगेलीश्रमप्रतिष्ठेचं महत्त्व त्यांना कळलं  जनसामान्यांच्या वास्तव समस्या नि दु:खंत्यांना तीव्रतेनं जाणवलीसमाजातील अंधश्रद्धाकर्मकांडबुवाकाजीधर्माविषयीच्याचुकीच्या कल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवंयाचीही त्यांना जाणीवहोऊ लागलीअशाप्रकारे त्यांच्या विचारांची जडणघडण बालपणापासूनच होत गेली.समाजजीवनाचं सूक्ष्म निरीक्षण  समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्यासुसंस्कृत,बुद्धिवादीविवेकनिष्ठसुसंस्कारयुक्त समाजाचं नवनिर्माण करण्याची आवश्यकताहीत्यांना तीव्रतेनं भासलीयासाठी केवळ बघ्याची भूमिका घेऊन स्वस्थ बसणंगाडगेबाबांसारख्या सत्पुरुषाला आवडणं शक्यचं नव्हतं.

**समाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषयतात्याचप्रमाणंदेवभोळेपणा हेच समाजाच्या कल्याणातले  प्रगतीतले अडसर आहेतते काढून टाकायलाहवेतया त्यांच्या मनातील विचार-बीजालाच पुढं अंकुर फुटले नि त्यांनी कीर्तनाच्यामाध्यमातून या कार्यास प्रारंभ केलादेव दगडात नसून माणसात असतोयासाठीच माणूसघडविणंहेच आपलं ब्रीद असायला हवंत्यासाठी शिक्षण घ्यायला हवंया मताचापुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केलाज्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांच्याशाळांसाठी आपल्या जागा दिल्याजागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्याकीर्तनाच्याप्रभावी माध्यमातून देव दगडात नसतो तर तो माणसात असतोत्या माणसाचीच आपणसेवा करायला हवी या बुद्धिप्रामाण्यवादी विचाराचे सुसंस्कार गाडगेबाबांनी सर्वसामान्यांवरकेले.

देवकीनंदन गोपालागोपाला हे त्यांच्या भजनाचं जणू ध्रुपदच होतं.

**बाबा स्वततुकड्या तुकड्यांनी शिवलेली गोधडीची वस्त्रं नेसतआज सामान्यमाणसालामजूरांनाशेतकर्यांना धड अंगभर नेसायला मिळत नाहीतमग आपणहीत्यांच्यासारखंच राहायला नको काहा विचार यामागं असावामहाराष्ट्रातील धर्मविचारनितळनिकोपनिष्कलंकनिरपेक्षशुचिर्भूत करण्यासाठी बाबांनी उभी हयात वेचली.नव्या विचारांचं स्वागत नि पूर्वीच्या अनिष्ट प्रथांना निरोप हा त्यांच्या विचारसरणीचाकेंद्रबिंदू होतागाभा होतात्यांनी समाजातील व्यसनाधिनतेवर कठोर प्रहार केलेधर्माचंअत्यंत नितळ मूळ रूप त्यांनी समाजासमोर ठेवलंजुन्या वाईट प्रथारुढी यांना प्रखरविरोध केलाधर्माचं नितळ रुप समाजा समोर ठेवलं ग्रामस्वच्छतेसाठी जागोगाग प्रसारकेलात्यांच्याबद्दल  त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रशासनानं अमरावती विद्यापीठाला त्यांचं नाव दिलं  त्यांच्या नावानं ग्रामस्वच्छतापुरस्कार देण्याची योजनाही कार्यान्वित केली आहे.